13 Sept 2011

मैत्री म्हणजे


मैत्री म्हणजे मायेची साठवण
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो
तो कधी विसरायचा नसतो
ती नाती कधी तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेऊन
फुलपाखरे हातातून सुटून जातात

No comments:

Post a Comment