माझ्या रसिक प्रेम पाखंरा ...............!!
13 Sept 2011
मैत्री म्हणजे
मैत्री म्हणजे मायेची साठवण
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो
तो कधी विसरायचा नसतो
ती नाती कधी तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेऊन
फुलपाखरे हातातून सुटून जातात
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment