30 Sept 2013

चारोळ्या


 



मी मुद्दामच छत्री आणत नाही
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले की,
तू छत्रीत घेणार म्हणून.......................




 
  


सहसा दाखवत नाही, मी कोणाला
माझा दुःखात बूडालेला चेहरा...
लोकं मात्र विचारत राहतात,
तू नेहमीच कसा रे हसरा?...................


 




 
 



प्रेम म्हणजे केली तर मस्करी
मांडला तर खेळ, समजली तर भावना
ठेवला तर विश्वास, घेतला तर स्वास
रचला तर संसार, निभावल तर जीवन....................


No comments:

Post a Comment